दासबोध परिचय

लेखन : श्री. सुहास कुलकर्णी

15/01/2020 | ब्लॉग कॅटेगरी : दासबोध



श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबॊध हा ग्रंथ लिहिला आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतःच म्हणाले आहेत की, माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||१ ||आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध |असता न करावा खेद | भक्तजनी ||२||नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ…

अधिक वाचा

प्रपंच पडदा. . .

लेखन : श्री. आमोद रिसबूड

01/06/2021 | ब्लॉग कॅटेगरी : दासबोध



समर्थ भक्तीमार्गी, संन्यासवेषी साधू असले तरी ते प्रखर राष्ट्रभक्त होते. १७व्या शतकातील महाराष्ट्राची आणि एकंदरच हिंदुस्थानाची झालेली गलित अवस्था त्यांनी स्वत: पाहिली होती. जरी भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला तरी युद्धात बाण अर्जुनानेच चालवले. त्यामुळे तत्कालीन काळातही समर्थ, तुकाराम महाराज आणि इतर अधिकारी सत्पुरुष असले; छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कणखर राजा असला…

अधिक वाचा

ब्लॉग कॅटेगरी